मुलगा: मी 18 वर्षांचा आहे आणि तू ? मुलगी: मी पण 18 वर्षांची आहे.. मुलगा: अग चल न मग, लाजतेस कशाला ? मुलगी: कुठे ?? . . . . . . . . . . मुलगा: मतदान करायला ग वेडी... विचार बदला, देश बदलेल...!!!
संध्याकाळी मुलीला बॉयफ्रेंड सोबत फिरायची लहर येते....
मुलगी :- आई खूप डिप्रेस वाटतंय... मी फिरून येऊ का? मला मोकळ्या हवेची गरज आहे सध्या..... . ... . . . . . . . आई :- जा तू, पण तुझ्या मोकळ्या हवेला सांग 9 वाजता घरी सोडायला..... . . . . ( मुलगी Shocks....
औरंगजेब शिवाजी महाराजांना कधीच शोधू शकला नाही.... असे का? . . . . . . . . . . . . कारण तो मुघल होता, गूगल नाही...औरंगजेब शिवाजी महाराजांना कधीच शोधू शकला नाही.... असे का? . . . . . . . . . . . . कारण तो मुघल होता, गूगल नाही...
पांडू हवालदाराने चार शाळकरी पोरट्यांना धरून आणलेले पाहून इन्स्पेक्टर प्रधान हतबुद्धच झाले. त्यांनी विचारले, ''काय रे पांडू, हा काय प्रकार?'' '' अहो, या कारट्यांनी राणीच्या बागेत भयंकर प्रकार केला.'' ... इतक्याशा मुलांनी भयंकर असे काय केले असेल, असा प्र...
महात्मा गांधी– कोंबडी पळवली जाणे ही दुखद घटना आहे. या घटनेने मला अतिशय धक्का बसलेला आहे, परंतु, चोर सापडल्यास त्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई न करता त्याला मोकळे सोडून दिले जावे. अशाने त्याचे हृदय परिवर्तन होईल.
चंदूमल : गेले दहा वर्षं बॅचलर्स लाइफमध्ये घालवली. रोज घरातली भांडी घासणं, कपडे धुणं, त्यांची इस्त्री करणं, घर साफ करणं, बाजारहाट करणं, जेवण तयार करणं या सगळ्याचा एवढा कंटाळा आला... एवढा कंटाळा आला की या सगळ्यापासून सुटका मिळवण्यासाठी शेवटी मी लग्नच केल...
एक दिवस घाटातून जाणा - या एका बसला जोरदार अपघात होतो. त्या बसचं खूप नुकसान तर होतंच, शिवाय त्या प्रवाशांच्या जिवाचं आणि वस्तूंचंही प्रचंड नुकसान होतं. जख्मींपैकी एकाला शुद्ध येते आणि एकंदर परिस्थिती पाहून तो धाय मोकलून रडायला लागतो. जख्मी : अरे देवा मी...
बाबा : पोरी, मोठी झाल्यावर तू काय करणार आहेस? मुलगी : काही नाही. आई बनेन, शिक्षण घेईन, लग्न करीन. आणखी काय करणार? बाबा : योजना चांगल्या आहेत तुझ्या बेटा. फक्त जे काही करशील ते योग्य क्रमाने कर, म्हणजे झालं!!!
हवालदार जेलरला : साहेब, काल सगळे कैदी रामायण करत होते. जेलर : व्वा ! छान सुधारताहेत तर आपले कैदी. हवालदार : नाही साहेब. जेलर : नाही ? काय झाले. हवालदार : साहेब, हनुमान झालेला कैदी काल संजीवनी बुटी आणायला गेला होता. तो आतापर्यंत परत आलेला नाही.
पेन : दुसऱ्याकडून घेऊन परत न करण्याची वस्तू. बाग : भेळ शेवपुरी वगैरे खाऊन कचरा टाकण्याची जागा. चौकशीची खिडकी : ” इथला माणूस कुठे भेटेल हो” अशी चौकशी बाजूच्या खिडकीत करावी लागणारी एक जागा. ग्रंथपाल : वाचकाने मागितलेले पुस्तक ’ बाहेर गेले आहे ’ असे तंबाख...
नाम्या पहिल्यांदाच आपल्या सासुरवाडीला गेला होता, गावातल्या पोरांना शहरातल्या बढाया मारत नाम्याने विचारलं, “तुमच्या गावात काही टाईमपास करायची गोष्ट नाही का ?”
गावातली पोर : एक होती पण तुम्ही लग्न करून घेऊन गेलात राव ….!!!